बळीराजासाठी मोठी बातमी! थकीत कर्जाचा डेटा गोळा करण्याचे आदेश; ६ मार्चला फडणवीस करणार कर्जमाफीची घोषणा?
Maharashtra Farmers Loan Waiver | महाराष्ट्रातील शेतकरी दादांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा आता सरकारच्या एका मोठ्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे टेन्शन कायमचे मिटण्याची शक्यता असून, सरकारने त्या दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे. बँकांमध्ये हालचाली सुरू, माहिती मागवली! … Read more