शेतकऱ्यांची चांदी! फेब्रुवारीत खात्यात पडणार तब्बल ६००० रुपये; पीक विम्याचाही मार्ग मोकळा, फक्त ‘हे’ एक काम पूर्ण करा!
Agriculture News Maharashtra | शेती म्हटली की निसर्गाचा लहरीपणा आलाच. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी, अशा परिस्थितीत शेतकरी राजा नेहमीच आशेने सरकारकडे डोळे लावून बसलेला असतो. खरीप हंगामात पिकाचं नुकसान झालं, डोळ्यादेखत पिकं गेली, पण आता त्याच कष्टाचं फळ मदतीच्या रूपाने मिळण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी घेऊन आला … Read more